स्पर्धाकांनो थोडं धीराने घ्या!

” ताई मी कलेक्टर होवानू! ” या शब्दात जेवढ गांभीर्य आहे तेवढाच दुःखाचा सागर तरुन आल्याची भावना देखील आहे. स्पर्धा परीक्षा हे बिरुद खूप फसव आहे हा ज्याचा त्याला आलेला अनुभव आहे, जीवनाचा परित्याग आणि यशाची आशा या मधील एक लांब पल्ल्याचा प्रवास देखिल आहे. त्यात एक यश आणि दुसरं अपयश कारण हजारोच्या संख्येने धावणाऱ्याच्याContinue reading “स्पर्धाकांनो थोडं धीराने घ्या!”

शर्यतीचा घोडा…

आज एक कथा सादर केली आहे ती केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांना देखील तंतोतंत लागू पाढेल अशी आहे…  ‘एक घोड्याचा खरेदीदार असतो, तो बाजारात एक सुंदर असणाऱ्या घोड्या पेक्षा शर्यतीत नाव गाजवणार असा घोडा शोधात असतो जर त्याला सुंदर आणि कर्तबगार घोडा मिळाला असता तर त्याचे नशीबच फळफळले असते, बाजार म्हंटल्यावर अनेक विक्रेते त्या बाजारातContinue reading “शर्यतीचा घोडा…”

गाफिल राहिलेला सोलापूर जिल्हा…

गाफिल राहिलेला सोलापूर जिल्हा… अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट होती मात्र ” कितीही  मार पण मला काही लागतच नाही…” असं म्हणत मार साहन करणारी लहानगी मुलं आठवली असं काहीस सोलापूर जिल्हाच झालंय त्यात आता प्रशासनाला दोष देण्यात तरी काय उपयोग…”पहिले तुम पहिले तुम करण्यात गाडी निघून गेली.” अंधानुकरण म्हणजे आचरण नव्हे… आचरण म्हणजे कृतिप्रवणता आणि कृतीContinue reading “गाफिल राहिलेला सोलापूर जिल्हा…”

कोरोना विशेष

आजचा लेख कोरोना विशेष…माझं बालवाडी ते सातवी चं शिक्षण मुंबई शहराचे उप शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई मध्ये झालं, ते उपशहर कसलं !!! तर मुंबई शहारा चा भर कमी करण्यासाठी वसवलेली एक औदयोगिक वसाहत होती जी सिडको अंतरगत विकसित झाली होती. हे झालं 30 वर्षांपूर्वीच आता विषय असा की हे सांगायचं कारण काय तरContinue reading “कोरोना विशेष”

ज्ञान आणि विश्वास

खूप प्रेम करणारी व्यक्ती जर अज्ञान आणि अविश्वासाने वागत असेल तर त्याला कसं प्रेम म्हणावं? कारण अज्ञानाने आपण आपल्या विकासाचा मार्ग बंद करून घेतो. मग विकास म्हणजे तरी काय? तर विकास म्हणजे आपल्यातल्या कमतरतेत अधिक चांगल्या गोष्टीची भर घालणे म्हणजेच सकारात्मक गोष्टी घेणे आणि नकारात्मक टाळणे… शिवाय ज्ञानाच्या म्हणजेच विकासाच्या आवडीने आपण वेगवेगळ्या संकल्पना शोधतContinue reading “ज्ञान आणि विश्वास”

गणेशोत्सव आणि आपण

लेख : गणेशोत्सव आणि आपण महिन्याभरा पूर्वी 1ऑगस्ट होता तिथी विशेष लो. टिळकांची पुण्यतिथी आणि उद्या 2 सप्टेंबर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन. वास्तविक पाहता टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली आणि घराघरातील बाप्पा सार्वजनिकरित्या बसवला जाऊ लागला खूप चांगलं झालं जाती धर्माच्या भिंती नावाला का होईना पण कमी झाल्या आज त्या पाळल्या जातं नाहीत असं आपणContinue reading “गणेशोत्सव आणि आपण”

घालमेल ते घाल ‘मेळ’

घालमेल ते घाल ‘मेळ’…..विषय असा की, आज ही आपण matrimonial sites वर profile बनवतो वा पाहतो तेव्हा पञिके चा अट्टास लावतो…किव  येते या मानसिकतेची कारण लग्नासाठी आत्ता च्या जमाण्यत पञिकांन पेक्षा स्वभाव जुळून खूप महत्त्वाचं आहे , पण नाही आपण आपल्या मागासलेल्या विचारांना बगल द्यायाला तयार नाही आहोत कारण साधारणच आहे म्हणे भविष्यात अडचणी येतीलContinue reading “घालमेल ते घाल ‘मेळ’”

सलाम दातृत्वाला आणि त्यांच्या कर्तुत्वाला…!

सलाम दातृत्वाला आणि त्यांच्या कर्तुत्वाला…! माणसाचं आयुष्य हे शेतातल्या पिकासारखं असतं, ज्याला वर्षभरा आधी वेळेच्या वसरूपात गुंतवावं लागतं मग नंतर कापनीच्या वेळी यशाची जग्गड फळं मिळतात…मात्र काही कारणानी आयुष्य काळजीने घेरल जातं…विशेष तर आपण ज्यांच्या सहवासात आहोत त्या लोकांच्या भूत, भविष्य आणि वर्तमानतीत माहितीने वा वागण्याने. दुःख याच नाही की काळजी पडली आहे तर दुःखContinue reading “सलाम दातृत्वाला आणि त्यांच्या कर्तुत्वाला…!”

Design a site like this with WordPress.com
Get started